Responsive Ads Here

बुधवार, ३० मे, २०१८

जिंदगी कांटो का सफर है!!


जिंदगी कांटो का सफर है...हौंसला इनकी पहचान है...रास्तो पर तो सभी चलते है...जो रास्ते बनाये वही इंसान है...इयत्ता बारावीचे वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणार वर्ष... आपल्या स्वप्नांना आकार देण्याचा काळ...भविष्यातील पाहिलेले स्वप्न खर उतरविण्यासाठी अवितरत प्रयत्नांची पराकाष्ठा करायला व नवी उर्मी देणारा काळ..-छोट्या छोट्या गोष्टीमधून सतत काहीतरी नवीन शिकविणारा कालावधी...अशा महत्वपूर्ण काळात वडीलांची अचानक बिघडलेली तब्येत..त्यामुळे अभ्यास आणि काम अशा एकाचे वेळी दोण महत्वाच्या पडलेल्या जबाबदा-या...या काळात सुध्दा न डगमगता खंबीरपणे सामोरे गेलास... स्वतःला प्रतिकुल परिस्थितीत गुणवत्ता सिद्ध केलीस ... कौटुबिक जबाबदारी समर्थपणे पारपाडली...महेश तुला मिळालेले बारावीतील 74 टक्के गुण व यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा